बंजारा संस्कृती शब्दबद्ध करणारा काव्यसंग्रह 'तांडो'
पोलिस दलात कार्यरत राहून आपल्या शब्द सामर्थ्याने स्वतःचा समाज आणि त्या समाजाच्या जाणीव-जागृती, वेदना-संवेदना ,चालीरीती आणि संस्कृती शब्दबद्ध करण्याचे कार्य राहुल सिंधू पालतिया यांनी तांडो या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहातून केलेला आहे. तांडो या काव्यसंग्रहाच्या अंतरंगात प्रत्येक पानावर कवी राहूल यांची कविता संस्कृती दाखविते,जगण्याचे भाव सांगते, तांड्याचं वास्तव रुप दाखवण्याचा प्रयत्न करते. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून विस्तृत स्वरुपात तांड्याचं वास्तव मराठी भाषेत वाचकांना होतं. कवितेत
आलेल्या गोरबोलीतील 106 वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ सुद्धा ,याठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे .खूप सुंदर असं मुखपृष्ठ तांडा या काव्यसंग्रहाला त्यांनी दिलेला आहे आणि पळसाच्या फुलांनी बहरलेला निसर्ग दूर टेकडीवरचा झोपड्यांमध्ये राहिलेला तांडा आणि सौंदर्य आणि आभूषणांसह वनांमध्ये आपल्या बकऱ्यांसह वनात विहार करणारी एक स्री असं मुखपृष्ठ खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेला आहे. तांड्याची ची संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न तांडा मुखपृष्ट चित्रण हे खूप सुंदर पद्धतीने श्री सुदर्शन बारापात्रे यांनी काढलेलं आहे. सप्तरंग प्रकाशन राज्यात यांनी प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह आहे. 57 रचनांमध्ये तांडा, तांड्याची गोरबोली भाषा, असेल तांड्याचा नायक ,कारभारी गोरबोली भाषा ,विवाह पद्धती,सण उत्सव, निसर्ग असे अनेक विषय या काव्यसंग्रहाला सुंदर पद्धतीने समृद्ध करतात.
'बंजारा लमानी लंबडा असे आमचे नाव
डोंगरावरील तांडा हाच आमचा गाव
ऊन वारा पाऊस झेलत आमची झोपडी
अफाट काळ येथे लोटला घडती अनंत पिढी
जशीच्या तशी उभी कधी न मोडली काडी
या झोपड्या पुढे तुमच्या बंगल्याचा भाव काय
डोंगरावरील तांडा हाच आमचा गाव '
अशा परिचयात्मक ओळीतील तांड्याची ओळख देत,तांड्याची व्यथा ही कविता मांडते व
देशाचा दिशादर्शक गोरनायक वसंतराव
या एका ओळीतील शब्द महानायक वसंतराव नाईक
यांचं महान व्यक्तिमत्व वाचकांना सांगते.
गोरबोली भाषेची महती सांगताना कवी म्हणतो ,
पृथ्वीतलावर भिन्न प्राणी जाती तशीच तया बोली
तांड्यात गोरमाटी चा संवाद चाले अशी गोरबोली
विश्वास जिथे तांडा ,तिथे असती गोरमाटी
एकच त्यांची बोली ,कुठेही जगाच्या पाठी
यातून गोरबोलीतील सौंदर्य कवी सांगतो.
या काव्यसंग्रह मध्ये लेंगी होळी धावलो भजन छोरी असे विविध विषय त्यांनी हाताळलेले आहे. कवितेतून बंजारा समाजाचं निसर्गप्रेम आणि विवाह बंधन हे विवाह द्यावी मर्जी करून येथील प्रचार म्हणजे खुल्या अर्थ हे वधू वर सूचक मेळावा होता अशा बंजारा संस्कृतीत लग्न म्हणजे विया तर लग्नाची संपूर्ण पद्धत शेतीपासून तर तत्कालीन लग्न लावण्याचे सगळ्या पद्धतींची मांडणी या कवितेतून त्यांनी मांडलेली आहे बंजारा संस्कृतीतलं लग्नाची परंपरा आणि त्या अर्थाने होणार हे काव्य सुद्धा याचे कारण मांडलेला आहे बंजारा समाजातील पुनर्विवाह पद्धतीचा अनादि अनंत काळापासून सुरू असलेला एक विचार या कवितेतून त्यांनी मांडलेला आहे पुनर्विवाह करून नारीन चे सगळे मूर्खाची कल्पना सती जाणे गोरख तरी त्यावर मात विचार मांडलेला आहे .खूप सुंदर पद्धतीने या काव्यसंग्रहाची उंची वाढवण्याचे काम कवीने केलेला आहे या पद्धतीचे गोष्ट सांगितलेली आहे.
'लत' हे शिर्षक असलेल्या कवितेत व्यसन व जीवनातील वाईट सवयी सोडून सुंदर जीवन जगणं आवश्यक आहे .हे सांगतांना कवी म्हणतो,
डुलन पडेताणू माटी दारु पिरो
गुटखा खर्रा खानं घरेमाई थुकरो.......
मराठी भाषेत आपल्या काव्यशैलीने ,बंजारा संस्कृतीची ओळख,
वाचकांना करुन देण्यात पोलिस दलात कार्यरत राहूल पालतीया यांनी उत्तम प्रकारे केले.आगामी काळात राहूल यांनी गोरबोलीत कथा, कविता लिहून गोरबोली साहित्य निर्मिती करावी.त्यांच्या आगामी साहित्यकृतीस एकनाथ गोफणे तर्फे हार्दिक शुभेच्छा .
**************
पुस्तकेरी वात 2)
विचारांची गोफण हातात घेऊन समाजरुपी शेताची राखण करणारागोरबोलीतील काव्यसंग्रह ' जागली '
तांडा लिहायला लागला , आपणं जगणं आपल्याच भाषेत सांगायला लागला,
व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी भांडायला लागला, सेवा विचारांचा आधार घेऊन , वसंतराव नाईकांची प्रेरणा घेऊन , स्वतःच्या विकासासाठी सज्ज झाला.. कोणत्याही प्रकारचं. संकट येऊ नये म्हणून रात्रंदिन शब्दांचं शस्त्र घेऊन ' संस्कृती व मानवतेच्या रक्षणार्थ ' तांडा लिहू लागला. या लमाण तांडयाला ,गोरमाटीला जागृत करण्याचं काम यवतमाळ जिल्ह्यातील दुधागिरी तांडा येथिल युवाकवी लखन कुमार जाधव यांनी आपल्या गोरबोलीतील ' जागली ' या पहिल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून केला आहे...
विचारांची गोफण हातात घेऊन समाजरुपी शेताची राखण करणाऱ्या
गोरबोलीतील ' जागली ' या काव्यसंग्रहात लखन कुमार यांच्या ६३ कविता आहेत.
केसुला म्हणजे पळसाची फुले. हा केसुला गोर गणांना , लमाणांना सदैव जगण्याचं बळ देणारा आहे.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत बहरणाऱ्या या केसुला प्रमाणे गोरमाटी ' बंजारा ' समाजबांधवाने बहरले पाहिजे, या सेवाविचारांशी नातं सांगणारी, 'केसुला नायी मोरजावजो' या रचनेतून
पगेती पग आंग बडजो
वेन पखेरु दनियाम वडजो
जीवनेम आचे काम कर जावजो
पच केसुला नायी मोरजावजो
हा स्वतःच्या प्रगतीचा विचार
कवीमांडतो..
'कसळा खेमी ' या रचनेमधून तांडयाच्या एकतेची गरज स्पष्ट करतांना
टांढो पेले एकज वेते
कोयी केती न दूर धासतेते
एक तांढेम आब तीन तीन तांडा,
चारी वडी वांदाज वांदा.. यथार्थ वर्णन करतांना तांड्याने प्राप्त ज्ञानाचा उपयोग करण्याचा सल्ला पण ही कविता देते.
संस्कृतीसह प्रगत विचारांचा जागर करणारा काव्यसंग्रह 'जागली 'विदर्भाचा यवतमाळ जिल्हा , . वसंतराव व सेवादास यांच्या आधुनिक विचारांचा स्पर्श झालेला हा सारा परिसर येथून
सामाजिक क्रांतीचा प्रगतीचा मार्ग दाखविणारा , शब्दाच्या माध्यमातून समाजाला बदलाचा मार्ग दाखविणारा हा काव्यसंग्रह आहे. कवि लखन कुमार यांचा काव्यसंग्रह ही खऱ्या अर्थाने बंजारा तांड्याची सुंदर अभिव्यक्ती आहे..विचारांची गोफण हातात घेऊन समाजरुपी शेताची राखण करणारागोरबोलीतील काव्यसंग्रह ' जागली 'हा काव्यसंग्रह सर्वांनी जरुर वाचावा..कवि लखनकुमार यांच्या लेखनप्रवासाला हार्दिक शुभेच्छा !
ले_ एकनाथ गोफणे...
___________________पुस्तक दुसरे .....
गोरबोली भाषेत कवी सुरेश राठोड यांची
समाज परिवर्तनाची 'तुकारी '
आपल्या अप्रतिम लेखक शैलीने बंजारा साहित्य क्षेत्रात , साहित्य रसिकांमध्ये प्रसिद्ध असलेले श्री. सुरेश मंगुजी राठोड यांचा ' तुकारी हा 'गोरबोली ' भाषेतील पहिला काव्यसंग्रह ' डोंबिवली येथे संपन्न झालेल्या ५ व्या अखिल भारतीय गोरबंजारा
साहित्य संमेलनात प्रकाशित झाला गोरबोली भाषाम सुरेश राठोडेर परिवर्तनेर तुकारी
असं या काव्यसंग्रहाचे वर्णन करता येईल.या काव्यसंग्रहात एकूण ६४ कविता असून त्या
सामाजिकराजकिय भाष्य
मार्मिक व्यंगात्मक पद्धतीने मांडले.तुकारी जागृती, एकता ,
प्रगती चा संदेश....
' चाल उठभाया आबं
काळ वेळ भारी छ, पार कर नाव मारी, तोन ई तुकारी छ...
तांडा जीवन तांडवास मानव केंद्र आहे...
प्रस्तावना. या काव्यसंग्रहास जेष्ठ साहित्यिक भिमणीपुत्र यांची प्रस्तावना नव साहित्यिकांना मार्गदर्शन करणारी आहेतुकारी जागृती, एकता , प्रगती चा संदेश....
' चाल उठभाया आबं
काळ वेळ भारी छ, पार कर नाव मारी, तोन ई तुकारी छ...बंजारा कुटूंबाची आर्थिक परवड , त्याचं वास्तव चित्रण
दवाळी
' साटारो ठेकेदार, पिसा कोनी देरो,दवाळीर दन बाप हाय नाक दिनो.. यातून सामाजिक स्थिती दिसते.उतरारो तावडो , म्हणजे
उत्तरा नक्षत्रातील उन्हात होणारी त्रासदायक स्थिती आईच्या जिवनात आहे...
फाटे फुटे फेटीयार .करले ताणी खोळो, मूग वडद तोडतूवणा सुका जावं गळो ,
..... दन दोपेर शिळे पाके
चाबछं ऊ टकडा,
सांजे सारु माथेपर
लेलं दी -चार लकडा
.........गोर बोली र कडापो'याडी बोली छू . काम छ मारो , गोर गणेन समजाणो
मारो मरण तो दिसरो मन
तमारो भविष्य तम जाणो...आवो होसेम....
' वेळ गमावो मत , खेकडे नाई का , खिचरे छो टांग .एकमेकेर आसरे ती
जावा आंग आंग.. '.......
जीवन पद्धतीचं सत्य
धाटी रो मोल मधून
' इज धाटी छ गोर गणेरी
मळन -भळन से रेणोइज बाणो अन इज गेणो
मोल धाटीरो जाणो....मुखपृष्ठ सुंदर आहे.कवितादर्जेदार गोरबोली 'भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी ,गोरबोली साहित्य विश्वव्यापक
होण्यासाठी सुरेश राठोड यांचे प्रयत्न नक्कीच आशादायी आहे.
त्यांच्या आगामी
साहित्य कृतीला
हार्दिक शुभेच्छा...
ले..एकनाथ गोफणे
आलेल्या गोरबोलीतील 106 वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ सुद्धा ,याठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे .खूप सुंदर असं मुखपृष्ठ तांडा या काव्यसंग्रहाला त्यांनी दिलेला आहे आणि पळसाच्या फुलांनी बहरलेला निसर्ग दूर टेकडीवरचा झोपड्यांमध्ये राहिलेला तांडा आणि सौंदर्य आणि आभूषणांसह वनांमध्ये आपल्या बकऱ्यांसह वनात विहार करणारी एक स्री असं मुखपृष्ठ खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेला आहे. तांड्याची ची संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न तांडा मुखपृष्ट चित्रण हे खूप सुंदर पद्धतीने श्री सुदर्शन बारापात्रे यांनी काढलेलं आहे. सप्तरंग प्रकाशन राज्यात यांनी प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह आहे. 57 रचनांमध्ये तांडा, तांड्याची गोरबोली भाषा, असेल तांड्याचा नायक ,कारभारी गोरबोली भाषा ,विवाह पद्धती,सण उत्सव, निसर्ग असे अनेक विषय या काव्यसंग्रहाला सुंदर पद्धतीने समृद्ध करतात.
'बंजारा लमानी लंबडा असे आमचे नाव
डोंगरावरील तांडा हाच आमचा गाव
ऊन वारा पाऊस झेलत आमची झोपडी
अफाट काळ येथे लोटला घडती अनंत पिढी
जशीच्या तशी उभी कधी न मोडली काडी
या झोपड्या पुढे तुमच्या बंगल्याचा भाव काय
डोंगरावरील तांडा हाच आमचा गाव '
अशा परिचयात्मक ओळीतील तांड्याची ओळख देत,तांड्याची व्यथा ही कविता मांडते व
देशाचा दिशादर्शक गोरनायक वसंतराव
या एका ओळीतील शब्द महानायक वसंतराव नाईक
यांचं महान व्यक्तिमत्व वाचकांना सांगते.
गोरबोली भाषेची महती सांगताना कवी म्हणतो ,
पृथ्वीतलावर भिन्न प्राणी जाती तशीच तया बोली
तांड्यात गोरमाटी चा संवाद चाले अशी गोरबोली
विश्वास जिथे तांडा ,तिथे असती गोरमाटी
एकच त्यांची बोली ,कुठेही जगाच्या पाठी
यातून गोरबोलीतील सौंदर्य कवी सांगतो.
या काव्यसंग्रह मध्ये लेंगी होळी धावलो भजन छोरी असे विविध विषय त्यांनी हाताळलेले आहे. कवितेतून बंजारा समाजाचं निसर्गप्रेम आणि विवाह बंधन हे विवाह द्यावी मर्जी करून येथील प्रचार म्हणजे खुल्या अर्थ हे वधू वर सूचक मेळावा होता अशा बंजारा संस्कृतीत लग्न म्हणजे विया तर लग्नाची संपूर्ण पद्धत शेतीपासून तर तत्कालीन लग्न लावण्याचे सगळ्या पद्धतींची मांडणी या कवितेतून त्यांनी मांडलेली आहे बंजारा संस्कृतीतलं लग्नाची परंपरा आणि त्या अर्थाने होणार हे काव्य सुद्धा याचे कारण मांडलेला आहे बंजारा समाजातील पुनर्विवाह पद्धतीचा अनादि अनंत काळापासून सुरू असलेला एक विचार या कवितेतून त्यांनी मांडलेला आहे पुनर्विवाह करून नारीन चे सगळे मूर्खाची कल्पना सती जाणे गोरख तरी त्यावर मात विचार मांडलेला आहे .खूप सुंदर पद्धतीने या काव्यसंग्रहाची उंची वाढवण्याचे काम कवीने केलेला आहे या पद्धतीचे गोष्ट सांगितलेली आहे.
'लत' हे शिर्षक असलेल्या कवितेत व्यसन व जीवनातील वाईट सवयी सोडून सुंदर जीवन जगणं आवश्यक आहे .हे सांगतांना कवी म्हणतो,
डुलन पडेताणू माटी दारु पिरो
गुटखा खर्रा खानं घरेमाई थुकरो.......
मराठी भाषेत आपल्या काव्यशैलीने ,बंजारा संस्कृतीची ओळख,
वाचकांना करुन देण्यात पोलिस दलात कार्यरत राहूल पालतीया यांनी उत्तम प्रकारे केले.आगामी काळात राहूल यांनी गोरबोलीत कथा, कविता लिहून गोरबोली साहित्य निर्मिती करावी.त्यांच्या आगामी साहित्यकृतीस एकनाथ गोफणे तर्फे हार्दिक शुभेच्छा .
**************
पुस्तकेरी वात 2)
विचारांची गोफण हातात घेऊन समाजरुपी शेताची राखण करणारागोरबोलीतील काव्यसंग्रह ' जागली '
तांडा लिहायला लागला , आपणं जगणं आपल्याच भाषेत सांगायला लागला,
व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी भांडायला लागला, सेवा विचारांचा आधार घेऊन , वसंतराव नाईकांची प्रेरणा घेऊन , स्वतःच्या विकासासाठी सज्ज झाला.. कोणत्याही प्रकारचं. संकट येऊ नये म्हणून रात्रंदिन शब्दांचं शस्त्र घेऊन ' संस्कृती व मानवतेच्या रक्षणार्थ ' तांडा लिहू लागला. या लमाण तांडयाला ,गोरमाटीला जागृत करण्याचं काम यवतमाळ जिल्ह्यातील दुधागिरी तांडा येथिल युवाकवी लखन कुमार जाधव यांनी आपल्या गोरबोलीतील ' जागली ' या पहिल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून केला आहे...
विचारांची गोफण हातात घेऊन समाजरुपी शेताची राखण करणाऱ्या
गोरबोलीतील ' जागली ' या काव्यसंग्रहात लखन कुमार यांच्या ६३ कविता आहेत.
केसुला म्हणजे पळसाची फुले. हा केसुला गोर गणांना , लमाणांना सदैव जगण्याचं बळ देणारा आहे.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत बहरणाऱ्या या केसुला प्रमाणे गोरमाटी ' बंजारा ' समाजबांधवाने बहरले पाहिजे, या सेवाविचारांशी नातं सांगणारी, 'केसुला नायी मोरजावजो' या रचनेतून
पगेती पग आंग बडजो
वेन पखेरु दनियाम वडजो
जीवनेम आचे काम कर जावजो
पच केसुला नायी मोरजावजो
हा स्वतःच्या प्रगतीचा विचार
कवीमांडतो..
'कसळा खेमी ' या रचनेमधून तांडयाच्या एकतेची गरज स्पष्ट करतांना
टांढो पेले एकज वेते
कोयी केती न दूर धासतेते
एक तांढेम आब तीन तीन तांडा,
चारी वडी वांदाज वांदा.. यथार्थ वर्णन करतांना तांड्याने प्राप्त ज्ञानाचा उपयोग करण्याचा सल्ला पण ही कविता देते.
संस्कृतीसह प्रगत विचारांचा जागर करणारा काव्यसंग्रह 'जागली 'विदर्भाचा यवतमाळ जिल्हा , . वसंतराव व सेवादास यांच्या आधुनिक विचारांचा स्पर्श झालेला हा सारा परिसर येथून
सामाजिक क्रांतीचा प्रगतीचा मार्ग दाखविणारा , शब्दाच्या माध्यमातून समाजाला बदलाचा मार्ग दाखविणारा हा काव्यसंग्रह आहे. कवि लखन कुमार यांचा काव्यसंग्रह ही खऱ्या अर्थाने बंजारा तांड्याची सुंदर अभिव्यक्ती आहे..विचारांची गोफण हातात घेऊन समाजरुपी शेताची राखण करणारागोरबोलीतील काव्यसंग्रह ' जागली 'हा काव्यसंग्रह सर्वांनी जरुर वाचावा..कवि लखनकुमार यांच्या लेखनप्रवासाला हार्दिक शुभेच्छा !
ले_ एकनाथ गोफणे...
___________________पुस्तक दुसरे .....
गोरबोली भाषेत कवी सुरेश राठोड यांची
समाज परिवर्तनाची 'तुकारी '
आपल्या अप्रतिम लेखक शैलीने बंजारा साहित्य क्षेत्रात , साहित्य रसिकांमध्ये प्रसिद्ध असलेले श्री. सुरेश मंगुजी राठोड यांचा ' तुकारी हा 'गोरबोली ' भाषेतील पहिला काव्यसंग्रह ' डोंबिवली येथे संपन्न झालेल्या ५ व्या अखिल भारतीय गोरबंजारा
साहित्य संमेलनात प्रकाशित झाला गोरबोली भाषाम सुरेश राठोडेर परिवर्तनेर तुकारी
असं या काव्यसंग्रहाचे वर्णन करता येईल.या काव्यसंग्रहात एकूण ६४ कविता असून त्या
सामाजिकराजकिय भाष्य
मार्मिक व्यंगात्मक पद्धतीने मांडले.तुकारी जागृती, एकता ,
प्रगती चा संदेश....
' चाल उठभाया आबं
काळ वेळ भारी छ, पार कर नाव मारी, तोन ई तुकारी छ...
तांडा जीवन तांडवास मानव केंद्र आहे...
प्रस्तावना. या काव्यसंग्रहास जेष्ठ साहित्यिक भिमणीपुत्र यांची प्रस्तावना नव साहित्यिकांना मार्गदर्शन करणारी आहेतुकारी जागृती, एकता , प्रगती चा संदेश....
' चाल उठभाया आबं
काळ वेळ भारी छ, पार कर नाव मारी, तोन ई तुकारी छ...बंजारा कुटूंबाची आर्थिक परवड , त्याचं वास्तव चित्रण
दवाळी
' साटारो ठेकेदार, पिसा कोनी देरो,दवाळीर दन बाप हाय नाक दिनो.. यातून सामाजिक स्थिती दिसते.उतरारो तावडो , म्हणजे
उत्तरा नक्षत्रातील उन्हात होणारी त्रासदायक स्थिती आईच्या जिवनात आहे...
फाटे फुटे फेटीयार .करले ताणी खोळो, मूग वडद तोडतूवणा सुका जावं गळो ,
..... दन दोपेर शिळे पाके
चाबछं ऊ टकडा,
सांजे सारु माथेपर
लेलं दी -चार लकडा
.........गोर बोली र कडापो'याडी बोली छू . काम छ मारो , गोर गणेन समजाणो
मारो मरण तो दिसरो मन
तमारो भविष्य तम जाणो...आवो होसेम....
' वेळ गमावो मत , खेकडे नाई का , खिचरे छो टांग .एकमेकेर आसरे ती
जावा आंग आंग.. '.......
जीवन पद्धतीचं सत्य
धाटी रो मोल मधून
' इज धाटी छ गोर गणेरी
मळन -भळन से रेणोइज बाणो अन इज गेणो
मोल धाटीरो जाणो....मुखपृष्ठ सुंदर आहे.कवितादर्जेदार गोरबोली 'भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी ,गोरबोली साहित्य विश्वव्यापक
होण्यासाठी सुरेश राठोड यांचे प्रयत्न नक्कीच आशादायी आहे.
त्यांच्या आगामी
साहित्य कृतीला
हार्दिक शुभेच्छा...
ले..एकनाथ गोफणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपलं मत